Sunday December 10, 2023

मध्य रेल्वे गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन सोडणार

 मुंबई :महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. उद्यापासून म्हणजेच 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार

पर्यटन विभागातर्फे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव

रत्नागिरी: राज्यातील गणेशोत्सवाचे देश-विदेशातील पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच आपल्या पारंपरिक कला व संस्कृतीची

कोकणवासीयांसाठी मुख्यमंत्र्यांचं गिफ्ट, गणेशोत्सवात कोकणात जायला मोफत एसटी

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा

17 ऑगस्ट रोजी पत्रकारांची राज्यभर निदर्शने :कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करणार

मुंबई : पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर झालेल्या हल्लयाचा

आता शासकीय रुग्णालयात सर्व उपचार होणार मोफत

मुंबई:- राज्यातील सर्व नागरिकांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळणार

खालापूर इरसालगडमध्ये गावावर दरड कोसळली, 30 ते 35 घरे मलब्याखाली

रायगड : मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. बुधवारी रात्री

राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी व सहप्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी यांची तर सहप्रसिध्दी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात आली

रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई:- रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.सिंहगड

मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर; प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई :मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात

पूरमुक्ततेसाठी चांदेराईत नदीतील गाळउपसा सुरू

दरवर्षी पावसाळ्यात पुराचा धोका उद्भवणाऱ्या चांदेराई येथे नदीतील गाळ उपशाचे काम वेगात सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमधून त्यासाठी २५ लाख

error: Content is protected !!